Monday, September 01, 2025 11:08:54 AM
पाकिस्तान भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भुट्टो यांनी सिंधू पाणी करार स्थगित केल्यास रक्ताच्या नद्या वाहतील, अशी धमकी दिली होती.
Jai Maharashtra News
2025-05-06 20:28:40
दिन
घन्टा
मिनेट